चंद्रपूर जि्ह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ लोक होते आणि ते मदतीला खूप आवाज देत होते पण पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कोणीही पण पाण्यात जायला भीत होते तसेच मदतीला इंडियन आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते त्यानी पाच लोकांचा जीव वाचवला आणि आपला जीव धोक्यात टाकून देशाप्रती व गावाप्रती आपला कर्तव बजावले.
Top News
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम
चंद्रपूर (प्रतिनिधी)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads
शनिवार, जुलै ०९, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments