कोळशाच्या - टंचाईमुळे संपुर्ण देश अंधारात जाण्याचा धोका वाढला आहे . गेल्या महिन्यात देशातील अनेक राज्यांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते . यामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे . गुजरात , राजस्थान आणि तामिळनाडूसह इतर अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम झाला आहे . त्यामुळे लवकर कोळसा पुरवठा नाही झाल्यास देश अंधारात जाऊ शकतो .
Top News
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम
चंद्रपूर (प्रतिनिधी)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads
रविवार, ऑक्टोबर १०, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments