१० ऑक्टोबर २०२१
कोळशाच्या - टंचाईमुळे संपुर्ण देश अंधारात जाण्याचा धोका वाढला आहे . गेल्या महिन्यात देशातील अनेक राज्यांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते . यामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे . गुजरात , राजस्थान आणि तामिळनाडूसह इतर अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम झाला आहे . त्यामुळे लवकर कोळसा पुरवठा नाही झाल्यास देश अंधारात जाऊ शकतो .
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
