राज्य सरकारने- अखेर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे . जुलै 2021 मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली . यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले . या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकूण 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे . ही मदत तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत .
Top News
शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur
अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads
गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments