११ ऑक्टोबर २०२१
महाविकास- आघाडीतील तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . मात्र , मुंबईत आतापर्यंत 8 बेस्ट बसेसची तोडफोड झाली आहे , धारावी , शिवाजी नगर , देवनार , मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली . दरम्यान , बंदचे आवाहन करतांना कोणावरही जबरदस्ती करणार नाही . तसेच , कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सांगण्यात आले होते .
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
