१२ ऑक्टोबर २०२१
Home
Unlabelled
24 तासांत घेतला बदला , 3 दहशतवाद्यांचा खात्मा
24 तासांत घेतला बदला , 3 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- काश्मिरात काल 5 भारतीय जवानांना वीरमरण आले होते . याचा बदला लष्कराने अवघ्या 24 तासांत घेतला आहे . पुंछनंतर शोपियाँमधील इमामसाहब परिसरातील चकमकीत लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला . तसेच , मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिहारमधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे .
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
