२० ऑगस्ट २०२१
Home
Unlabelled
राज्यात पुढील २४ तासांत अती मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.
राज्यात पुढील २४ तासांत अती मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.
नवी मुंबई - राज्यात पावसाने दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
