कोरोना प्रादुर्भावा मुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या #नागपुर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 9 ते 12 वी वर्गापर्यंत च्या शाळा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये सुरू झाल्या आहेत.
शाळा सुरू होत असल्याचा पार्श्वभूमीवर शाळांनी शासनाने लागू केलेल्या #कोविड नियमांची अंमलबजावणी केली असून सॅनेटायझर ,मास्क #PhysicalDistancing च्या नियमांसह 20-20 विद्यार्थी संख्येचे वेगवेगळे तुकड्या तयार करुन शाळेत उपस्थित राहण्याबाबत शाळा प्रशासनातफे सांगण्यात येत आहे .